हा आहे काँग्रेसच्या अध्यक्षांचा कृतघ्नपणा ! काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

रायबरेली (उत्तरप्रदेश) – जर जनता तुम्हाला मतदान करून निवडणून देते, तर तुम्ही त्या जनतेला सर्व प्रकारे साहाय्य केले पाहिजे. जनतेला भेटले पाहिजे; मात्र येथून निवडून आलेल्या सोनिया गांधी गेल्या ५ वर्षांत केवळ २ वेळा येथे आल्या आहेत. त्यातही एकदा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या, अशी टीका काँग्रेसच्याच येथील आमदार अदिती सिंह यांनी केली आहे.
जनता ने चुनाव जिताया पर उनसे मिलतीं नहीं: सोनिया पर कॉन्ग्रेस MLA अदिति सिंह ने कसा तंज#AditiSingh #SoniaGandhi https://t.co/bXN0drED1k
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 7, 2021
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !