
मुंबई – मेट्रो कारशेडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये आवश्यकता भासल्यास शरद पवार १-२ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
या वळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी ‘यामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे’, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वाद सोडून यावर मार्ग निघाला तर पहायला हवे’, असे मत व्यक्त केले. यामध्ये पहिल्यापासून आमची भूमिका सामंजस्याची आहे; पण काही लोक यात राजकारण करत आहेत.’’
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
अडचणी असल्या, तरी जलजीवन मिशन योजना पूर्ण करावीच लागेल !
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !