
मुंबई – मेट्रो कारशेडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये आवश्यकता भासल्यास शरद पवार १-२ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
या वळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी ‘यामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे’, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वाद सोडून यावर मार्ग निघाला तर पहायला हवे’, असे मत व्यक्त केले. यामध्ये पहिल्यापासून आमची भूमिका सामंजस्याची आहे; पण काही लोक यात राजकारण करत आहेत.’’
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय