कणकवली – माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यात २ अधिकार्यांसह ११ सुरक्षारक्षकांचे पथक असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून त्यामध्ये खासदार राणे यांचा समावेश आहे. सध्या खासदार राणे यांना महाराष्ट्र सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था
नूतन लेख
- मालवण येथील समुद्रात कर्नाटक राज्यातील अतीजलद नौकांद्वारे अवैधरित्या मासेमारी
- गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथे आज आंदोलन
- चौकुळ गावातील अनेक वर्षांचा भूमी वाटपाविषयीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
- डिचोली येथील पिराची कोंड भागातील १० वादग्रस्त झोपड्यांवर कारवाई
- शिगांव (सांगली) येथील श्री बाल गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्तीची आदर्श मिरवणूक !
- जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज