
‘पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही पूर्वानुमती नसतांना टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली. गावातील वाढता विरोध पहाता ही प्रतिमा कार्यालयातून काढण्यात आली होती; मात्र धर्मांधांनी पुन्हा आक्रमकपणे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामसेवक पाठक यांना धमक्या देत त्यांच्याशी वाद घातला. पोलिसांना माहिती मिळताच तेथे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि हवालदार पोचले. तरीही पोलिसांनी या प्रतिमेवर कागद लावून ती पुन्हा कार्यालयात लावून घेतली.’
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !