
पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या विशेष फेरीसेवेच्या शुल्कात ५ पटींनी वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत आणि काही ग्रामस्थ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीच्या वेळी शासनाने उत्तर देण्यास वेळ वाढवून मागितल्याने त्यांना खंडपिठाने २ आठवड्यांची समयमर्यादा दिली आहे. रात्रीच्या वेळी विशेष फेरीसेवेसाठी पूर्वी ५५ रुपये शुल्क आकारण्यात येत होते; मात्र आता हे शुल्क २५० रुपये करण्यात आले आहे. ही शुल्कवाढ करून शासनाने चोडण-माडेल ग्रामस्थांवर अन्याय केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !