![]() ‘बँकेत आपल्या खात्यात किती पूंजी (रक्कम) जमा झाली आहे, यापेक्षा स्वतःची साधना किती झाली आहे, हे आयुष्यभर आणि आयुष्याच्या शेवटीही खूप महत्त्वाचे असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मुलांना मायेत अडकवणारे हल्लीचे पालक !‘हल्लीचे पालक मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांचे शिक्षण, घर, लग्न यांसारख्या लौकिक कारणांसाठी पैसे साठवून ठेवतात; पण मुलांना ‘जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्यासाठी तू साधना करणे आवश्यक आहे !’ हे सांगून त्याला साधना शिकवत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |

बुद्धीप्रामाण्यवादी साधनेच्या अभावी आंधळेच असतात !
देवाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची नागपूर येथील चि. सुमिरा सचिन सहारे (वय ४ वर्षे) !
ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘वायुतत्त्वाचे सामर्थ्य’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !