‘अनेक योगी-संन्यासी केवळ मिळेल तेवढेच अन्न ग्रहण करतात किंवा कित्येक दिवस अन्नाविनाही रहातात’, असे आपण वाचलेले किंवा ऐकलेले असते. याचे कारण म्हणजे, जर साधना चांगली असेल, तर त्या साधनेच्या बळावर ईश्वरी चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण होते आणि त्या चैतन्याच्या
बळावर अत्यल्प आहारातूनही दिवसभर कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपत्काळात अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर हे सूत्र महत्त्वाचे ठरते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !