स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

आमच्या मातृभूमीत अजूनही हिंदु धर्माचा आणि आध्यात्मिकतेचा जो प्रवाह वहात आहे, त्याला आजही पूर येऊन, तो समस्त जगाला भरून पाश्चात्त्य आणि अन्य जातींनाही नवीन जीवन देऊ शकेल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !