केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

आगरतळा (त्रिपुरा) – घरात मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधल्यास त्यांचा संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध रहातो. मुलांनी त्यांच्या मातृभाषेची योग्य ओळख ठेवण्यासाठी पालकांनी घरी ती भाषा बोलणे आवश्यक आहे. घरातील संभाषण मातृभाषेत नसल्यास मुले त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक मुळांपासून दूर होऊ शकतात, असे मार्गदर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे राजभाषा संमेलनात केले.
Language is our identity! 🗣️✨
Union Home Minister Amit Shah urged families to speak to children in their mother tongue at home, warning that losing it can disconnect future generations from their literature, history & traditions.
Preserve your roots. Protect your language.… pic.twitter.com/nfB614bueW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2026
गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की,
भाषा आणि लिपी यांच्या वापरावर राजकारण करणे टाळले पाहिजे. भाषा हे मुलांच्या विचारशक्ती, आत्मसन्मान आणि सांस्कृतिक ओळख यांचे प्राथमिक साधन असल्याने मातृभाषा जपली गेली पाहिजे. सरकार प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्यावर भर देत आहे, ज्यामुळे भाषा आणि परंपरा कायम ठेवण्यास साहाय्य होईल.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट