अल्पवयीन मुलीला शिक्षिकेकडून मारहाण !

कोलशेत येथील शिक्षिका तिच्याकडे घरकाम करणार्‍या ११ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आदिवासी आश्रमशाळेत दूध प्यायल्यावर ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा !

तिसगाव आश्रमशाळेतील तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. शाळेत सकाळचे दूध प्यायल्याने ही विषबाधा झाली आहे.

छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी पेपर ठेवल्याने मनसे आक्रमक !

शासकीय सुटीच्या दिवशी सर्वांना सुटी असतांना शाळाही बंद असतात. अशा दिवशी पेपर ठेवणार्‍या सी.बी.एस्.ई. बोर्डाला वठणीवर आणण्यासाठी मनसेसारखेच पक्ष हवेत !

Say NO To VALENTINE DAY : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी !

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा ! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

४० टक्के विद्यार्थी किंवा पालक यांनी अंड्याला विरोध केल्यास विद्यार्थ्यांना फळे देण्यात येतील !

शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्या निर्णयाला शहरातील धार्मिक संस्थांनी विरोध केला.

शाळेतील हिंदु मुलींना कपाळावर टिकली, हातात बांगडी घालू देण्याविषयी अटकाव करू नये !

मुला-मुलींना कपाळावर गंध लावणे, तसेच बांगड्या घालणे यांवर कोणतेच शालेय प्रशासन बंदी आणू शकत नाही. यावर बंधने आणणे म्हणजे घटनेतील तरतुदींवर आक्षेप असण्यासमान आहे

पनवेल तालुक्यात शासनमान्यता नसलेल्या ३० शाळा चालूच !

शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कधी नियंत्रण आणणार ? बेकायदेशीर शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

पुणे येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सापडल्या वापरलेल्या सिरींज आणि निरोध !

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी शाळेत निरोध सापडणे, हे लज्जास्पद आहे. या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी !

नाशिक येथील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा !

नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेची ३ दिवसीय सहल रायगडमध्ये गड-दुर्ग पहाण्यासाठी आली होती. यात १०३ विद्यार्थी होते.

मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

२ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाचा उद्देश मराठी साहित्य वृद्धींगत व्हावे, मराठी भाषा संवर्धन करत तिची अस्मिता जोपासावी….