पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांची गरळओक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत पाकिस्तानकडे लक्ष देऊन तो स्वतःच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे, अशी टीका पाकच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकला ‘फ्रँकस्टीन राक्षस’ (एक काल्पनिक राक्षस) संबोधले होते. त्यावर खार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हिना रब्बानी खार यांनी पुढे म्हटले की, पाकला मुत्सद्देगिरीद्वारे अपकीर्त करण्यासाठी आणि त्याला वेगळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात भारतीय नेते पंडित बनले आहेत.
संपादकीय भूमिका
|
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !
(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif