पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे. भारतमातेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे.

भारत हिंदु राष्ट्र घोषित झाला, तर वर्षभरात १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती  

‘आम्ही लाठी, बंदुकीची गोळी आणि बाँब यांच्या आधारावर नाही, तर प्रेम, सिद्धांत, वस्तूस्थिती आणि इतिहास यांच्या आधारावर संपूर्ण आशिया खंडाला ‘हिंदुमहाद्वीप’ म्हणून घोषित करू इच्छितो’, असे शंकराचार्य म्हणाले.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !

आम्हाला धर्मशिक्षित हिंदु राष्ट्र पाहिजे ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

तपस्वी छावणीचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु परमहंसाचार्य पुन्हा ताजमहालमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार !

भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, पीठाधीश्‍वरांना भगव्या वस्त्रामुळे रोखण्यात आले नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून त्यांना ताजमहालमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.

भावी हिंदु राष्ट्र कसे असेल ?

‘हिंदु राष्ट्र रामराज्यासारखे असेल आणि रामराज्याचे वर्णन करतांना संतशिरोमणि गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहिले आहे,

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘शिवशक्ती महायज्ञ’ पार पडला !

हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक कार्यक्रम म्हणून बलशाली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी २७ एप्रिल या दिवशी कृष्णामाई घाट, प्रीतीसंगम या ठिकाणी ‘शिवशक्ती महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.

भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र आहे, तर ‘अल्पसंख्यांक’ हा विचारच चुकीचा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य कोणत्याही परिस्थितीत हिंदूंनी अधिकाराची गोष्ट करू नये आणि त्यांनी गप्प रहावे, असेच सांगण्यात येते.