सावदा (जिल्हा जळगाव) येथे भाजपचे शहराध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र भारंबे यांच्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

लव्ह जिहाद असो, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या असो कि गोरक्षकांवरील आक्रमण असो, हे रोखण्यासाठी कुठल्याही सरकारी यंत्रणा काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आग्रही रहा !

लांजा (जि. रत्नागिरी) तालुक्यात अवैध गुरांची वाहतूक : बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी पकडली

जी माहिती हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलीस यंत्रणेला का मिळत नाही !

गुरुग्राम येथे गोतस्करांनी धावत्या गाडीतून रस्त्यावर फेकल्या गायी !

गायींना धावत्या गाडीतून अमानुषपणे रस्त्यावर फेकणार्‍या गोतस्करांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायद्यात पालट करावा, असेच गोप्रेमींना वाटते !

सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

गुरुग्राम येथे गोतस्‍करांच्‍या गाडीचा पाठलाग केल्‍याने त्‍यांनी चालत्‍या गाडीतून फेकल्‍या गायी !

गोतस्‍करांना आता फाशीचीच शिक्षा होण्‍यासाठी कायदा करणे आवश्‍यक !

९०० किलो गोवंशियांच्‍या मांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधावर कुरकुंभ (पुणे) येथे गुन्‍हा नोंद !

पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर दौड तालुक्‍यातील स्‍वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्‍लास्‍टिक ड्रममध्‍ये गाय आणि बैल यांचे ९०० किलो मांस अवैधपणे घेऊन जातांना पोलिसांनी टेंपोचालक अन् मांस असा ३ लाख ४४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक जप्त !

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटे पकडला. ट्रकचालक आणि अन्य ४ आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेऊन ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे गोतस्कर इर्शाद याला चकमकीनंतर अटक

गोतस्कर पोलिसांवर गोळीबार करतात, याहून ते किती सराईत आणि निर्ढावलेले आहेत, हे लक्षात येते ! अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच त्यांच्यावर वचक बसेल !

सीमा सुरक्षा दलाच्‍या कारवाईत एक बांगलादेशी गोतस्‍कर ठार

सैनिकांनी ८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्‍करांच्‍या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्‍त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले.