पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे

काही जणांकडे पाहिल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते; पण पू. आजींकडे पाहिल्यावर अतिशय शांत वाटते.

शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ९ वर्षे) !

आयुषला आश्रमात येण्याची अनुमती मिळाली. त्याने स्वतःची बॅग अतिशय व्यवस्थित भरली. ‘तेथे जात आहोत, तर प्रत्येक गोष्ट परिपूर्णच असायला हवी’, असे त्याला वाटत होते.

रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !

‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’

अंतर्मुखता, निर्मळता आणि इतरांचा विचार करणे हा स्थायीभाव असणार्‍या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘इतरांचा विचार करणे’ हा पू. आजींचा स्थायीभावच आहे. खोलीत कुणी झोपत असेल आणि पंखा लावायचा असेल, तर इतरांना न सांगता त्या स्वतःच लावतात.

जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !

‘रश्मी बर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र काढले होते; पण त्यासाठी त्यांनी वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केले आहे,’ असा त्यांच्यावर आरोप आहे.

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘अमरावती येथून ४ एप्रिल या दिवशी नवनीत राणा यांचे आवेदन प्रविष्ट करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील’, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश

वैद्यकीय क्षेत्रातील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !

आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच गायकवाड यांनी आवेदन प्रविष्ट केल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे.

हे श्रीसत्‌शक्ति माते, तुझी प्रत्येक कृती शिकण्यासाठी ।

‘एकदा माझी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडील सेवा पूर्ण झाल्यावर माझ्या मनात आले, ‘त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला पुष्कळ शिकता येते, त्यांची प्रत्येक कृती ही भगवंताची लीलाच आहे’, या विचारांनी मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा देवाने मला पुढील कविता सुचवली.

साधकांनो, तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आणि चैतन्यमय अशा सनातनच्या आश्रमात राहून चैतन्याचा लाभ करून घ्या अन् आंतरिक समाधानाची अनुभूती घ्या !

साधक घरी नामजप, स्वयंसूचनांचे सत्र आणि आध्यात्मिक उपाय, असे साधनेचे प्रयत्न करत असले, तरी आश्रमातील चैतन्यामुळे त्यांना मनाची स्थिरता अनुभवता येऊन आंतरिक समाधान अन् शांती मिळते.