नियमितपणे सत्संग ऐकल्यामुळे केरळ येथील सौ. नीना उदयकुमार यांना आलेल्या अनुभूती

यजमानांसह बाहेर जाण्यासाठी निघत असतांनाच यजमानांना तातडीने कामासाठी जावे लागणे आणि ते घरी येईपर्यंत मनात प्रतिक्रिया न येता २ घंटे आनंदाने नामजप होणे…..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर त्यांनीच सूक्ष्मातून विद्युत्जनित्रामधील अडथळे दूर केल्याची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. राहुल कुलकर्णी यांना आलेली अनुभूती

‘मला आध्यात्मिक त्रास असला, तरीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या माध्यमातून सेवा करून घेणारच आहेत. मी त्यांना शरण जायला हवे’, हे या अनुभूतीतून माझ्या लक्षात आले.’…

नामजप करतांना साधिकेच्या मनात काव्यात्मक विचार येणे आणि जीवनात पहिल्यांदाच २ कविता लिहिल्या जाणे !

मी आतापर्यंत कधीच कविता केली नाही; पण देवाने नामजप करतांना मला ज्या २ कविता सुचवल्या, त्या मी भराभर लिहिल्या. त्या लिहून झाल्यावर माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. त्या कविता पुढे दिल्या आहेत….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या फोंडा (गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनिता कोनेकर (वय ७१ वर्षे) !

घरातही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच साधक आहेत. मला त्यांच्याकडून घरकामात साहाय्य झाल्यास माझ्या मनात भाव दाटून येतो. ‘बघ देवा, तू साहाय्य केलेस; म्हणून हे काम पूर्ण झाले’, असे वाटून माझी गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त होते….

मथुरा येथील श्री. भूपेश शर्मा यांनी धर्मप्रसाराची सेवा करतांना समाजाच्या मनातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी अनुभवलेला आदरभाव !

समितीच्या कार्याचा समाजातील लोकांना आधार वाटतो. त्यांना धर्माशी संबंधित एखादा प्रश्न किंवा शंका आली, तर ते त्वरित मला विचारतात. अनेक धर्मप्रेमी आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडित प्रसंगांविषयीही मला आध्यात्मिक दृष्टीकोन विचारतात…..