भूलथापांना भुललेले आस्तिक !
‘रामायण घरात ठेवले, तर पत्नीचा वियोग होतो. महाभारत घरात ठेवले, तर घरात भांडणतंटे होतात.
‘रामायण घरात ठेवले, तर पत्नीचा वियोग होतो. महाभारत घरात ठेवले, तर घरात भांडणतंटे होतात.
परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.
हिंदु संस्कृती ही अतिशय व्यापक आहे. आपण कधीही कुणाचा द्वेष केला नाही. काही लोकांना द्वेषच शिकवला गेला आणि ते त्याला फसले, याला आपल्याकडे उपाय नाही.
समाजातील आणि या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात असलेल्या सर्व हिंदूंना एकत्रित करून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे.
भ्रष्टाचारी, कलंकित आणि गुन्हेगार यांच्याऐवजी ईश्वराचे भक्त असलेल्या सदस्यांच्या अधीन मंदिरांचे नियंत्रण हवे !
भारताचा विचार करता भारतावर ६१३ बिलीयन डॉलरचे कर्ज आहे, तरी भारताकडे ५९५ बिलीयन डॉलर एवढे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, म्हणजे भारताने ठरवले, तर तो त्याच्यावरील सर्व कर्ज आताही सहज फेडू शकतो.
‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य हिंदूंना ठाऊकही नाही.
‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’
साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांचा साधना आणि कार्य (सेवा) यांविषयी असलेला दृष्टीकोन अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
ॐ विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम् ।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥