हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते !

परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.

समान नागरी कायदा लागू करणे हाच सर्व समस्यांवर उपाय !

हिंदु संस्कृती ही अतिशय व्यापक आहे. आपण कधीही कुणाचा द्वेष केला नाही. काही लोकांना द्वेषच शिकवला गेला आणि ते त्याला फसले, याला आपल्याकडे उपाय नाही.

हिंदु समाज भक्कम करण्यामध्ये सनातन संस्थेचे योगदान पुष्कळ मोठे !

समाजातील आणि या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात असलेल्या सर्व हिंदूंना एकत्रित करून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे.

‘गहाळ’ खतांच्या पूर्व नोंदी !

भ्रष्टाचारी, कलंकित आणि गुन्हेगार यांच्याऐवजी ईश्वराचे भक्त असलेल्या सदस्यांच्या अधीन मंदिरांचे नियंत्रण हवे !

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारताचा विचार करता भारतावर ६१३ बिलीयन डॉलरचे कर्ज आहे, तरी भारताकडे ५९५ बिलीयन डॉलर एवढे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, म्हणजे भारताने ठरवले, तर तो त्याच्यावरील सर्व कर्ज आताही सहज फेडू शकतो.

वक्फ बोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य हिंदूंना ठाऊकही नाही.

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ५)

‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’

शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नतीसाठी दिलेले कार्य हे माध्यम आणि साधकांची साधना होण्याकडे लक्ष देऊन त्यांना सर्वांगाने घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांचा साधना आणि कार्य (सेवा) यांविषयी असलेला दृष्टीकोन अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

चांगल्या गोष्टींचा उगम न पहाता त्या घ्याव्यात !

ॐ विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम् ।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥