Adv Ashwini Upadhyay Visit : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आश्रमात चालू असलेले कार्य स्फूर्तीदायी ! – अधिवक्ता उपाध्याय

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

पुणे जिल्ह्यात गुढीपाडवा नववर्षानिमित्त सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले !

गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल प्रतिपदा ! ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय कला अकादमी, पुणे यांच्या वतीने गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त शोभायात्रा पार पडली !

राष्ट्रीय कला अकादमी, पुणे यांच्या वतीने ९ एप्रिलला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !

श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देत ठाणेकरांनी स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले.

इंग्रजी माध्यम आश्रमशाळा बांधकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वितरण !

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणावरील उपयोजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रात ९८ सहस्र ११४ मतदान केंद्रांमध्ये होणार मतदान !

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे, तर मुंबईमध्ये ७ सहस्र ३८० मतदान केंद्रे आहेत.

मतदानासाठी सुटी न दिल्यास खासगी आस्थापनांवर कारवाई करू ! – मुंबई निवडणूक अधिकारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे.

महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.

‘सनातन प्रभात’ हे आंतरिक परिवर्तनाचे माध्यम ! – योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. गुरुकृपेने मिळालेल्या या सेवेच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य उत्तरोत्तर वाढवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे व्यक्तिस्वातंत्र्यवाले !

‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले