कोणत्याही पक्षाचे सरकार बँकेत होणारे घोटाळे रोखत नाही. याला उत्तर एकच आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये को-ऑपरेटिव्ह (सहकारी) अधिकोषांचे (बँकांचे) घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.