संभाजीनगर विद्यापिठाच्या युवा महोत्सवाला प्रारंभ !

महोत्सवात चालू झालेल्या कलेच्या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी कलाकारांनी ‘तरुणाई म्हणजे केवळ मजा-मस्ती, हुल्लडबाजी हा आमचा स्वभाव नाही, तर सामाजिक जाणीव आणि कर्तव्य आम्हीही जाणतो’, हे देखाव्यातून मांडले.

‘अखिल भाविक वारकरी मंडळ’ अल्पावधीत लोकप्रिय ! – विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप

या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी मंडळ स्थापन करण्याचा उद्देश सांगून संघटनेची ध्येय आणि धोरणे सांगितली. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वारकरी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

आंदोलनानंतरही केवळ २ विषयांना उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा देण्याचा निर्णय !

स्वतःला विद्यार्थीकेंद्रीत म्हणवणार्‍या सोलापूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, असे विद्यार्थी आणि पालक यांना वाटल्यास चूक ते काय ?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवेंसह इतर नेते आणि कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता !

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईत प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ कोरोना महामारीच्या काळात येथे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत पोलिसांची अनुमती नाकारूनही मोर्चा काढून जाहीर सभा घेतली होती.

तुम्ही राष्ट्रप्रेमी असाल, तर ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – शरद पोंक्षे यांचे आवाहन

हलाल प्रमाणित उत्पादनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आतंकवाद्यांच्या समांतर अर्थव्यवस्थेचा धोका ओळखा !

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

गडहिंग्लज आणि पेठवडगाव, तसेच निपाणी (कर्नाटक) येथे हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे निवेदन

अभिनेत्री मनवा नाईक यांना ‘उबेर’ कॅबचालकाकडून धमकी !

दोषीवर कारवाई करण्याचे मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचे आश्वासन !

पुणे येथे ‘ब्रेक’ निकामी झालेली शिवशाही बस धडकून अनेक गाड्यांची हानी !

पुण्यात पाषाण-सुस परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. पाषाण-सूस रस्त्यावर शिवशाही बसचा ‘ब्रेक’ निकामी झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने दिलेल्या धडकेत ७-८ गाड्यांची हानी झाली आहे.

धारावीचा पुनर्विकास झाल्यासच मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल ! – एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

‘गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नागरिकांचे लोंढे येत आहे. प्रतिदिन साधारणतः २०० कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होतात. एका घंट्याला १० ते १५ कुटुंबे मुंबईत येतात. त्यामुळे झोपडपट्टी ही मोठी समस्या ठरली आहे’, असेही श्रीनिवास म्हणाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.