कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला आहे; मात्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाची पहिली उचल घोषित केलेली नाही.
अंबड येथील तरुण धर्मप्रेमींनी या हिंदूसंघटन मेळाव्याची पत्रके छापून मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि त्याचा लाभ अधिकाधिक समाजाला व्हावा, यासाठी शहरात प्रसार, प्रसारात स्वतः सहभाग नोंदवला.
वेणुगोपाल पंतलु म्हणाले, ‘‘गोमातेची सेवा केल्याने सर्व गृहपीडा नष्ट होते. गायीचे दूध आणि गोमूत्र यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाय आणि वासरू यांच्या अंगी असलेली उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी ही आपल्याला सर्वांना लाभलेली एक अद्भुत देणगी आहे.”
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.
नक्षलवाद अल्प होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास होत आहे. उद्योग चालू होत आहेत. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचे लक्ष आहे.
आकाशासाठी म्हणजेच वायूसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर, त्या ठिकाणी देवतेचा वास असतो. या भावनेतूनच काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली.
राज्य सरकारने सर्व आमदारांना दिवाळीनिमित्त स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी ८० लाख रुपयांची भेट दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर २२९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
पाटण, कोयनानगर, चिपळूण शहरे, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना प्रवाशांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती बसस्थानक अशी ओळख असणार्या कराडच्या बसस्थानकाची दुरवस्था अनेक समस्यांमधून पहायला मिळत आहे.
काही फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे मुद्रित केली जातात. यामुळे असे फटाके फोडल्यावर त्यांचा अवमान होतो. अशा फटाक्यांची विक्री जत येथील बाजारपेठांमध्ये केली जात आहे.