केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईतील २६/११ चे आतंकवादी आक्रमण ‘हिंदु आतंकवाद’ दाखवण्यासाठी  काँग्रेस आणि पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय. यांच्यात ठरवण्यात आलेली घटना होती, असा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

  • मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
    https://sanatanprabhat.org/marathi/1060950.html