स्वामी विवेकानंद यांची शिकवण !

दानाहून अधिक श्रेष्ठ असा गुण नाही. जो आपले हात दुसर्याकडून काहीतरी घेण्यासाठी पसरतो, तो सर्वांत खालच्या प्रतीचा माणूस होय आणि ज्याचे हात देण्यासाठी पुढे होतात, तो माणूस सर्वश्रेष्ठ कोटीचा होय. हात हे सर्वदा देण्यासाठीच निर्मिलेले आहेत. जरी तुम्ही भुकेने मरत असाल, तरी तुमच्याजवळ असलेला भाकरीचा शेवटचा तुकडा दुसर्याला द्या. आपल्या जवळचे अन्न दुसर्याला देऊन तुम्ही स्वतः भुकेने मेला, तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त होऊन जाल. त्याच क्षणी तुम्ही पूर्ण होऊन जाल. ईश्वर होऊन जाल.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !