बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करा !

फलक प्रसिद्धीकरता

वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती देणारी जनहित याचिका सांगली येथील शहाजी जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/819373.html