सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2021/07/22214117/jeevandarshan_4_ppdr_C_tila.jpg)
‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खर्या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके