छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. मूळ विषय पूर्णपणे वेगळा आहे. सरकारने दिलेले आरक्षण हे आधीपासूनच अस्तित्वात होते. त्या अधिसूचनेत सरकारकडून नवीन असे काहीच करण्यात आलेले नाही. ही अधिसूचना काढून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जर आरक्षणाचा प्रश्न मिटला असेल, तर मग कोर्टात ‘क्युरेटीव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) प्रविष्ट का आहे ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जानेवारी या दिवशी उपस्थित केला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
नूतन लेख
- थोडक्यात महत्त्वाचे : २० वर्षे फरार धर्मांध आरोपी अटकेत !….मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या !
- नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगीदेवी मंदिर २४ घंटे खुले रहाणार !
- २४ ते २९ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस
- निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात येणार !
- १.५८ कोटी रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त !
- पुणे विमानतळाला मिळणार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव !