तात्पुरत्या उभारलेल्या व्यासपिठावर पुष्कळ लोक चढल्याने अपघात !

नवी देहली – येथील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमासाठी तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर पुष्कळ लोक चढल्याने ते कोसळले. अचानक झालेल्या या अपघातामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १५ भाविक घायाळ झाले. ही घटना २७ जानेवारीच्या रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या वेळी कार्यक्रमासाठी तेथे साधारण १ सहस्र ६०० भाविक जमले होते. मंदिर प्रशासन आणि पोलीस यांनी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र यात त्यांना यश आले नाही.
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court