हिंदूंनो, आतातरी जागे व्हा आणि इतिहासातून धडा घ्या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘काही वाईट घडले की, हिंदू प्रत्येक वेळी ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार न करता इंग्रजांची शिक्षणपद्धत इत्यादींना दोष देतात ! इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांनीही भारतावर राज्य केले. ‘यांना इंग्रज नाहीत, तर हिंदूंची चुकीची विचारसरणी कारणीभूत आहे !’, हे ते लक्षात घेत नाहीत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले