
मुंबई – दसरा सणाविषयी काहीच बोलायचे नाही. एकमेकांची लफडी बाहेर काढायची, एकमेकांवर टीका टिप्पणी करायची, याला ‘दसरा संमेलन’ म्हणतात का ? असा प्रश्न महाराष्ट्र करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या दसरा मेळाव्याविषयी उपस्थित केला आहे. २४ ऑक्टोबर या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क येथे, तर एकनाथ शिंदे गटाकडून आझाद मैदान येथे दसरा मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यामध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. दसरा मेळाव्याच्या व्यासपिठाचा उपयोग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होत असल्याविषयी वरील प्रतिक्रियेद्वारे सेंगर यांनी खंत व्यक्त केली.
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर