भारताच्या दु:स्थितीचे एक कारण म्हणजे, राज्यकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या सर्व राज्यकर्त्यांनी केवळ बौद्धिक शिक्षणाच्या माध्यमातून वैद्य, अभियंते, वकील तयार केले; पण यांना साधना शिकवून ‘संत’ होण्याचे शिक्षण दिले नाही. याचमुळे आज देशद्रोहापासून लाचखोरीपर्यंत सर्व प्रकारच्या समस्यांनी हा देश व्यापलेला आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले