मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म जयंत बाळाजी आठवले सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य

अलंकाराचे महत्त्व
अलंकारधारणाने होणारे लाभ, सात्त्विक (चांगले) आणि तामसिक (त्रासदायक) अलंकार, तसेच अलंकारधारणेमुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून होणारे रक्षण आदींविषयी ज्ञान देणारा ग्रंथ !
हाता-पायांत घालायचे अलंकार
स्त्रियांनी केवळ उजव्याच हातात बांगड्या घालणे अयोग्य का आहे ? प्लास्टिकच्या बांगड्या का घालू नयेत ? जोडवी अन् पैंजण चांदीचे का असतात ? आदी सूत्रांविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
अन्य प्रकाशने
- बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार
- कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

संपर्क : ९३२२३१५३१७
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !