
शिष्याच्या मुखातून रात्रंदिवस श्री गुरुनामाचा मंत्रोच्चार सारखा चालू असतो. श्री गुरूंच्या वचनावाचून साधकाला दुसरे कोणतेही शास्त्र ठाऊक नसते. ज्या पाण्यास श्री गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला आहे, ते पाणी कसलेही असले, तरी त्यात संपूर्ण ब्रह्मांडाची तीर्थे साठवली असून ‘ते सर्व तीर्थांत श्रेष्ठ आहे’, असे गुरुभक्त समजतो.
साधकाला अकस्मात् श्री गुरूंचा उच्छिष्ट प्रसाद प्राप्त झाला, तर त्या लाभापुढे त्याला समाधीही नकोशी वाटते. श्री गुरु चालत असतांना त्यांच्या पायामागून जे धुळीचे रजःकण उडतात, ते रजःकण साधक आपल्या मस्तकावर धारण करतो आणि त्या लाभामुळे आपल्याला कैवल्यसुखाची प्राप्ती झाली आहे, असे तो समजतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !