
शिष्याच्या मुखातून रात्रंदिवस श्री गुरुनामाचा मंत्रोच्चार सारखा चालू असतो. श्री गुरूंच्या वचनावाचून साधकाला दुसरे कोणतेही शास्त्र ठाऊक नसते. ज्या पाण्यास श्री गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला आहे, ते पाणी कसलेही असले, तरी त्यात संपूर्ण ब्रह्मांडाची तीर्थे साठवली असून ‘ते सर्व तीर्थांत श्रेष्ठ आहे’, असे गुरुभक्त समजतो.
साधकाला अकस्मात् श्री गुरूंचा उच्छिष्ट प्रसाद प्राप्त झाला, तर त्या लाभापुढे त्याला समाधीही नकोशी वाटते. श्री गुरु चालत असतांना त्यांच्या पायामागून जे धुळीचे रजःकण उडतात, ते रजःकण साधक आपल्या मस्तकावर धारण करतो आणि त्या लाभामुळे आपल्याला कैवल्यसुखाची प्राप्ती झाली आहे, असे तो समजतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !