
१. श्री. अविनाशकुमार बादल, प्रदेश अध्यक्ष, हिन्दू पुत्र संघटन, बिहार : ‘आश्रमात शांतीसह समन्वय आणि प्रत्येक मानवाप्रती समभाव मी यापूर्वी इतरत्र कुठेच पाहिले नाही.’
२. मेजर सरस त्रिपाठी, लेखक आणि प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन, गाझियाबाद, उत्तरप्रदेश : ‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’
३. अधिवक्ता हितेश मिश्रा, अलाहाबाद उच्च न्यायालय, गाझियाबाद, उत्तरप्रदेश : ‘आश्रम पाहून फारच सुंदर आणि सकारात्मक भाव मनात उत्पन्न झाला. आश्रमातील साधकांचे वागणे अतिशय भावपूर्ण आहे.’
४. श्री. पी.पी.एम्. नायर, आचार्य, केरलीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई, महाराष्ट्र : ‘त्याग आणि शिस्त यांच्या प्रभावाने आम्हाला पुष्कळ प्रेरित केले. मला येथे पुनःपुन्हा येण्याची इच्छा आहे.’
५. डॉ. अजयकुमार जयस्वाल, जैतपुरा : ‘आश्रमातील प्रत्येक क्षण हे ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे.’
(१५.६.२०२३)
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !