
कल्याण – महागडा भ्रमणभाष घेतल्याने वडिलांनी त्याविषयी विचारणा केल्यावर रागातून गळफास घेत राजवर्धन यादव (वय १७ वर्षे) या तरुणाने आत्महत्या केली. तो भ्रमणभाष घेण्यासाठी घरातून कुणालाही काही न सांगता पैसे घेऊन उत्तर प्रदेश येथून मुंबईत काकांच्या घरी आला होता. त्याने भ्रमणभाष घेतल्यावर वडील रागावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. कल्याण पत्रीपूल परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. (महागड्या भ्रमणभाषच्या आहारी जाणारी आणि संयम नष्ट झाल्याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई ! – संपादक) या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना ५ घंटे वेळ द्यावा लागला.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद