
कल्याण – महागडा भ्रमणभाष घेतल्याने वडिलांनी त्याविषयी विचारणा केल्यावर रागातून गळफास घेत राजवर्धन यादव (वय १७ वर्षे) या तरुणाने आत्महत्या केली. तो भ्रमणभाष घेण्यासाठी घरातून कुणालाही काही न सांगता पैसे घेऊन उत्तर प्रदेश येथून मुंबईत काकांच्या घरी आला होता. त्याने भ्रमणभाष घेतल्यावर वडील रागावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. कल्याण पत्रीपूल परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. (महागड्या भ्रमणभाषच्या आहारी जाणारी आणि संयम नष्ट झाल्याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई ! – संपादक) या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना ५ घंटे वेळ द्यावा लागला.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !