वीर सावरकर उवाच

स्वातंत्र्यवीर सावरकर

मराठ्यांची युद्धपद्धती आणि आत्मयज्ञाची उत्पत्ती श्रीरामदासस्वामींच्या शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतसे या वचनातील तत्त्वांवर वसलेली होती.

(साभार : ‘हिंदुपदपादशाही-द्वितीय खंड’, प्रकरण ४ – साधने : मराठ्यांची युद्धपद्धती)