फलक प्रसिद्धी
‘इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ (म्हणे) ‘मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा !’ – मौलाना तौकीर रझा
https://sanatanprabhat.org/marathi/682053.html
सरकार अशा घटना कायमस्वरूपी कधी थांबवणार ?
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
असे आणखी किती दिवस चालू रहाणार ?
अशांना इस्लामी देशांत हद्दपार करा !
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !