
नवी देहली – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.
BharOS: Vaishnaw, Pradhan test ‘Made In India’ mobile operating system developed by IIT Madras | #Infotech https://t.co/mBhl6gnqhF
— ET Infotech News (@ETInfotechNews) January 24, 2023
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ही प्रणाली वापरण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येतील. जगभरातील काही लोक यात अडचणी निर्माण करतील आणि ही प्रणाली यशस्वी होऊ नये; म्हणून अडथळे निर्माण करतील. आपल्याला अत्यंत सावधपणे आणि सातत्याने प्रयत्न करून ती यशस्वी करण्यासाठी काम करावे लागेल.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !