
सातारा, २० जानेवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक मंदिरे अन् मशिदी यांचीही उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी कधीही कुठल्याही धर्माचा अनादर केला नाही. त्यांनी त्या काळात अनेक मंदिरे अन् मशिदी बांधल्या. यावरून कुणीही कुठलाही वाद करू नये. दोघेही स्वराज्यरक्षक होते. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला; म्हणून ते धर्मरक्षकही होते, असे मत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे व्यक्त केले.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !