राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

वर्धा, २० डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे हिंदु राष्ट्र-जागृती धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे सर्वश्री हितेश निखार, दीपक जमनारे, अनिल कावळे, विश्वनाथप्रसाद सब्राह, सौ. तुलसी सब्राह आदी उपस्थित होत्या.
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !