राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

वर्धा, २० डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे हिंदु राष्ट्र-जागृती धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे सर्वश्री हितेश निखार, दीपक जमनारे, अनिल कावळे, विश्वनाथप्रसाद सब्राह, सौ. तुलसी सब्राह आदी उपस्थित होत्या.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !