
नवी देहली – ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग येथे होता. याआधी ९ नोव्हेंबरच्या रात्री नेपाळ, तसेच देहलीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे नेपाळमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.
#BREAKING | #Earthquake of magnitude 5.7 jolts #ArunachalPradesh tremors felt in several northeastern stateshttps://t.co/mdr65soAQ8
— India TV (@indiatvnews) November 10, 2022
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !