‘पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे. ‘काम झाले नाही तरी ठीक; पण मी लाच देणार नाही’, असा निर्धार जनतेने केल्यास हा रोग क्षणात नष्ट होईल.’ – पुं.बा. मोरजे (भ्रष्टाचार : स्वरूप, कार्यवाही आणि निर्मूलनाचे मार्ग)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !
भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !
नूतन लेख
आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !
पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस रहित !
पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटला !
मुंबईत चालू असलेली पाणीकपात रहित !
विदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्रात स्थानबद्ध केंद्रे उभारण्यात येणार !
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ३४ गावांत १० कोटी ७१ लाख रुपयांच्या पिकांची हानी !