मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा १० दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता २२ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. यापूर्वी ती १२ ऑगस्ट या दिवशी होणार होती. या सुनावणीचा सर्वांत मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट या दिवशी निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापिठासमोर ही सुनावणी कायम रहाण्याची शक्यता आता अल्प आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला होणार !
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला होणार !
नूतन लेख
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
- अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !
- निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…