‘बरेच वाहनचालक त्यांची दुचाकी, चारचाकी आदी वाहनांना लिंबू-मिरची, काळा दोरा वगैरे बांधतात. काही जण गाडीच्या क्रमांकाच्या पाटीवरच ते बांधतात. असे करणार्या काही जणांचा ‘क्रमांकाची पाटी दिसू नये’, असा उद्देश असतो. त्यामुळे आता नव्या वाहतूक नियमांनुसार असा प्रकार कुणी करत असेल किंवा दुसर्या कोणत्याही मार्गाने क्रमांकाची पाटी झाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर वाहनचालकाला ५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. असा नियम अद्याप महाराष्ट्रात लागू झालेला नसला, तरी देहलीमध्ये वाहतूक पोलिसांनी तो लागू केला आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गाडीच्या क्रमांकाच्या पाटीसंदर्भात अनेक वर्षांनी जागे झालेले पोलीस !
गाडीच्या क्रमांकाच्या पाटीसंदर्भात अनेक वर्षांनी जागे झालेले पोलीस !
नूतन लेख
‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे चालवण्यात येणार्या हलाल अर्थव्यवस्थेवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
ऋषिपंचमीच्या निमित्ताने करावयाची प्रार्थना !
उघडपणे होणार्या गुन्ह्यांसाठी भक्तांनी सांगितल्याविना कृती न करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
वाचकांना आवाहन !
हिंदुस्थान पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचण्यासाठीचा मार्ग !
हिंदु धर्माची महानता