समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ !

आज काही हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणतात, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ होतो. समितीने आम्हाला कडेवर घेतले, चालायला शिकवले आणि आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ समितीमुळे आहोत. कृतज्ञता !’’