(भाग २१)
घराच्या भिंतींचा रंग आणि सजावट सात्त्विक असण्याचे महत्त्व !

३. असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतींवर नाही ना, ते पहा !
सध्या लोक भिंतींवर विविध रंगांच्या भिन्न प्रकारच्या नक्षी काढतात. त्या बहुतांशी तामसिक असतात.









तुम्ही घरात असे केलेले नाही ना, हे पहा. जर असे केले असेल, तर ते काढून टाकावे; कारण अशा आकृतींमधून अनिष्ट स्पंदने येतात, ती मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट परिणाम करतात.
(क्रमशः)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१०.२.२०२२)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?