मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे १२ वीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. या वर्षी कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यामुळे परीक्षा प्रत्यक्षरित्या घेण्यात आली होती. राज्यातील १४ लाख ८५ सहस्र ८२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > १२ वीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित होणार !
१२ वीच्या परीक्षेचा निकाल ८ जून या दिवशी घोषित होणार !
नूतन लेख
- विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी २६ जून या दिवशी मतदान होणार !
- काटोल (जिल्हा नागपूर) येथे शेकापचे नेते राहुल देशमुख यांना अटक !
- ‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन
- पिंपरीतील (पुणे) २४ अनधिकृत होर्डिंगधारक आणि मालक यांविरुद्ध गुन्हे नोंद !
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणवर्गांना आरंभ
- तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !