
१. ‘मुकुंद ओझरकरकाका यांच्या तोंडवळ्यावर गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली आयुष्यभर साधना केल्याचे समाधान, एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास, आनंद, शांतपणा आणि स्थिरता
जाणवत होती.
२. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे, तसेच काकांनी व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे केल्यामुळे मला त्यांच्या लिंगदेहाभोवती पिवळ्या रंगाचे संरक्षककवच निर्माण झालेले दिसले.
३. ‘लिंगदेहाचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.
४. सर्व साधक ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मोठ्याने करत असल्याने ‘आजूबाजूला एक मोठे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
५. वातावरणामध्ये जडत्वाचे प्रमाण अल्प होते.’
– श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नाशिक (१२.५.२०२२)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !