मुसलमानांमध्ये वहाबी, सुन्नी, शिया, सलाफी आदी अनेक जाती असून ते एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत. त्यामुळे एक अजान संपली की, दुसऱ्याची चालू होते. त्यामुळे ५ वेळा नव्हे, तर २५ पेक्षा अधिक वेळा दिवसातून जास्त वेळ अनधिकृत अजान मुसलमानेतर जनतेला नाहक ऐकावी लागते. हा बहुसंख्य हिंदू समाजावरील अन्याय आहे. त्यात ‘आमचा अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे !’, असे सांगणे अन्य धर्मियांच्या भावना दुखावण्यासारखे आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी राजकीय नेते हे अवैध भोंग्यांच्या समस्येवर तोडगा काढत नाहीत.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !