ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
सनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > धर्मशिक्षण > #Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व !
#Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व !
नूतन लेख
- अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !
- ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरुद्ध ‘हिंदु जनजागृती समिती’चा लढा आणि यश !
- निवडणूक रोखे आणि भ्रष्टाचाराचे धोके !
- मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !
- उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी !
- ‘हलाल’द्वारे चालणार्या ‘आर्थिक जिहाद’विरुद्ध लढा द्या !