सूर्यनमस्कार घातल्याने होणारे लाभ

१. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.

२. हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.

३. बाहू आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात.

४. पाठीचा मणका आणि कंबर लवचिक होतात.

५. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.

६. पचनक्रिया सुधारते.

७. मनाची एकाग्रता वाढते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दिनचर्या’)