पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

‘लोकशाहीचे विकृत रूप तेव्हा दिसून येते, जेव्हा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा किंवा विधानसभा यांच्या उमेदवारांची सूची घोषित केली जाते. स्वत:च्या पसंतीचा मतदारसंघ न मिळाल्यास किंवा उमेदवार म्हणून नाव घोषित न झाल्यास हे स्वार्थी आणि सत्ताप्रेमी नेते आपल्याच नेतृत्वाच्या विरोधात किंवा पक्षाच्या विरोधात आपला विरोध व्यक्त करू लागतात. जो स्वत:च्या पक्षाशी एकनिष्ठ नसेल, तो समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती एकनिष्ठ काय रहाणार ? अशा स्वार्थी नेत्यांकडून समाज आणि राष्ट्र यांचा उत्कर्ष कधीतरी साधला जाईल का ? सत्तेत राहूनही राष्ट्र आणि समाज यांची सेवा करता येते, हे साधे सत्य आजचे राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना शिकवू शकत नाहीत, ते कधी राजधर्माचे पालन करू शकतील का ?’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (२१.११.२०२१)
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?